लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्नी शमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या , सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही , मात्र या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे, या आगीत 25 पेक्षा जास्त झोपड्या जळाल्याचा अंदाज आहे, तब्बल तीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नी शमन दलाच्या जवानांनी/कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली होती.
प्रतिनिधी|विजय रोडे
__________________________________
संबधित बातम्या
राष्ट्रसंत भगवानबाबा जयंतीदिन भक्ती-शक्ती दिन घोषित करावा – प्रा.वा.ना.आंधळे
Chandrayan 3 Landing Successful ! चांद्रयान- ३ ने रचला इतिहास
युएस ऍग्री सीड्स कंपनीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त केले वृक्षारोपण