लोकनेता न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर :- औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असे नामकरण करण्यास केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने या दोन्ही शहरांची नावे बदलण्याची अधिसूचना जारी केली. यापुढे ही दोन्ही शहरे नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. मात्र, या नामांतराला ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाचा इम्तियाज जलील यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला आहे. याविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषादेखील त्यांनी केली होती. औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर या नामकरणावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला असून अद्यापही आपण या शहराचे नाव औरंगाबाद असेच गृहीत धरत असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. ते म्हणाले, “इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार.
प्रतिनिधी|विजय रोडे
___________________________________
buy generic azithromycin 500mg – azithromycin 250mg for sale nebivolol online buy
buy omnacortil medication – progesterone 200mg uk progesterone canada
neurontin price – gabapentin 100mg oral itraconazole online buy
buy generic lasix 100mg – nootropil 800mg for sale buy betnovate 20gm without prescription
buy tizanidine tablets – order plaquenil generic order microzide sale
tadalafil us – sildenafil 50mg pill order sildenafil 100mg for sale
purchase viagra online – buy viagra 50mg sale order cialis 5mg online
lipitor 20mg tablet – amlodipine 10mg generic lisinopril 2.5mg brand