May 9, 2024

खा, डॉ ,प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या पुढाकाराने अनेक वर्षापूर्वी पासून चा शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या समस्या पासून मुक्ती गावकऱ्यांनी मानले ताई साहेबाचे आभार

लोकनेता न्युज नेटवर्क

बीड :- मौजे बेलंबा,कौठळी, नंदनंज येथे पावसाळ्यात ग्रामस्थ व शेतकरी यांना रहदारी साठी त्रा गास सहन करावा लागत आहे.या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात यावे असे निवेदन बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना निवेदन देताना भाजपा नेते राजेश गिते, भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर गिते, नंदनंज सरपंच सुनील गुट्टे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष पप्पु चव्हाण आदी.
ताई साहेब यांनी लगेच बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना फोन करून काम मार्गी लावले व पत्र ही पाठवले.
     ताई साहेब यांनी तातडीने निवेदनाची दखल घेऊन बेलंबा, नंदनंज,कौठळी गावातील नागरिक यांना भविष्यात होणारा त्रास कमी होईल या साठी पाठ पुरावा करून काम मार्गी लावले.
सर्व गावकरी यांच्या वतीने ताई साहेब यांचे मानले, शतशः आभार.

प्रतिनिधी|विजय रोडे

_________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!