लोकनेता न्युज नेटवर्क
बीड :- मौजे बेलंबा,कौठळी, नंदनंज येथे पावसाळ्यात ग्रामस्थ व शेतकरी यांना रहदारी साठी त्रा गास सहन करावा लागत आहे.या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात यावे असे निवेदन बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना निवेदन देताना भाजपा नेते राजेश गिते, भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर गिते, नंदनंज सरपंच सुनील गुट्टे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष पप्पु चव्हाण आदी.
ताई साहेब यांनी लगेच बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना फोन करून काम मार्गी लावले व पत्र ही पाठवले.
ताई साहेब यांनी तातडीने निवेदनाची दखल घेऊन बेलंबा, नंदनंज,कौठळी गावातील नागरिक यांना भविष्यात होणारा त्रास कमी होईल या साठी पाठ पुरावा करून काम मार्गी लावले.
सर्व गावकरी यांच्या वतीने ताई साहेब यांचे मानले, शतशः आभार.
प्रतिनिधी|विजय रोडे
_________________________________
संबधित बातम्या
आष्टी तहसिलदारांची गाडी जळून खाक; पहाटे अडीच ची घटना
भागवत धर्माचे प्रचारक महान तपस्वी जगद्विख्यात तत्वज्ञानी समाज सुधारक सर्व सिद्धी प्राप्त राष्ट्र संत भगवान बाबा
बळीराजालाही स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षांत तरी स्वातंत्र्य मिळेल का?- प्रा ज्ञानदेव थोरवे